लेख
Trending

भिवु नको, मी तुझ्या पाठीशी आहे ?

द फ्रेम न्यूज नेटवर्क

संतोष हा शुशिक्षीत बेकार होता, तेव्हा त्यांने शासनाकडून कर्ज काढले, आणि एका हॉटेलची ओपनींग केली, पण घरातले लोक कट्टर स्वामी समर्थाचे समर्थक होते, तेव्हा हॉटेलचा धंदा चांगलाचालालावा यासाठी त्यांनी स्वामीचे छोटेसे मंदीर बांधले होते, खुप धंदा जोराचा सुरु झाला, सकाळ संध्याकाळी रोज नितीनियमाने दिप धुप आणि हारघालून स्त्रौत गावुन अर्पण करत होते, मला एकदा चौकात भेटला मला मोठ्या हौसेने घरी नेले आणि चहा पोहे केले, मी घरात नजर फिरवली तर एका कोपऱ्यात सदाशिव पेशव्याचे मंदीर मी सहज विचारले हा फोटो कोनाचा आहे, त्यांनी मला हसत उत्तर दिले, आहो आमची सुन अक्कलकोटच्या खेड्याची आहे, ते स्वामी समर्थाचे कट्टर भक्त आहेत, मी उगीच मान हालवुन समर्थन केले, राग नका मानु नका डॉक्टर बाबासाहेबानी एकोनिशे छप्पन साली यांची काडीमोड केली, तुम्ही आणि तुमची नव्या पिढीच्या सुनेने यांना घरात घेऊन आनले , बर यांची कथा माहित आहे का, ते म्हणाले नाही, आहो, हे पाणीपथच्या लढाईतुन भुमीगत झाले, आणि इकडे येऊन यांनी नवा नासमज अजान लोकांना भ्रमात टाकले, आणी वैऱ्या पासून आपल्या जिवाची सुटका केली, याच्या नादाला लागु नये म्हणून बाबासाहेबानी आपल्याला नवा धम्म दिला,नाही पण ती सुन आणि मुलगा आयकतच नाही, पण एक लक्षात ठेवा हा माणूस संकटात धावत नाही बर, आम्ही बोलत बोलत हॉटेल जवळ आलो, हॉटेलात ही एक मंदिर  घरात मंदीर त्यांनी मला उत्तर दिले, आता चोराला ही स्वामीसमर्थाचे चोर पक्के भक्त होते, एक दिवस चोराने ठरविले आज यांच्या घरात चोरी करायची, त्यांनी घर फोडले जमा केलेले सोने चांदी पैसे घेतले, पण मधीचसासरा जागी झाला, तेव्हा चोराने मोगरीने गोदढ धुतात तसा बडवला, यांचा नियम होता, कुठले ही घर साप केले तर देवाला चवथा हिसा देण्याची शपथ घेतली होती, त्या घर मालकाने पुलिस स्टेशनमध्ये घर मालकाने पुलिस स्टेशनमध्ये रिपोट दिला होता, चोर सोनाराच्या दुकानात मोड विकताना पकडले, आणि हातकडी घातली, तेव्हा चोर म्हणु लागले, तुम्ही म्हणाले होते तु भिवु नको मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा देव म्हणाला, जगात विश्वास भरवसा, श्रदा. सबुरी का फल मिठा होता है, मरे पर्यंत माणूस एक दिवस कामियाब होत असतो,

आहो स्वामीचे फोटो मंदीर पाहून धंद्यावर परिनाम होत नाही, गीर्हाइक खुप येतात, यासाठी हा विषय आहे, पुढे नगरपालिकेची मोहिम सुरु झाली, रस्त्यावरचे अतिक्रमण हटाव, नगरपालिकेचा सि, ओ आणि त्यांचे सहकारी एक जी सी पी, दोन ट्याकट्रर,घेऊन आले, तेव्हा यांचा धंदाजोरात सुरु होता, पुढेवार्लिग आली, कढइत तेल तावत होत माल खुप काढून ठेवला होता, तेव्हा त्यांची धादल उडाली, तेल गेले, माल खराब झाला, अवघी पळापळ झाली, सर्व गुंडाळून घरी गेले सर्व मोडतोड झाली, तिथे पाहाण्यासाठी चिकार गर्दी झाली होती, जोपर्यंत कोनतेच संकट येत नाही तोपर्यंत तु भिवु नको मी तुझ्या पाठीसी आहे, हे वाक्य मरे पर्यंत मनात ठेवा,जेव्हा संकट आले की सर्व बाजूला सरकत असतात, तिथे फक्त चालतो कायदा,जेव्हा कायदा नव्हता तेव्हा यांनी या भारताच्या जागेवर मुर्त्यावर आणि मनावर अतिक्रमण करून माणस आणि त्यांची बुध्दी मुठीत ठेवली आहे, या वर्जमुठीतुन हा समाज बाबासाहेबानी बाहेर काढला, पणवर्हाचे समर्थक नालीतुन बाहेर पडायला तयार नाहीत,आज बाबासाहेब जर असते तर म्हणाले, असते यांनी माझ्या धम्माला कलंक लावला आहे, माझा धम्म कुठे नेत आहेत, आज त्यांना खेद वाटत असेल, हिच शोकांतिका आहेलेखक, बबनराव मोरे समाज भुषण हिंगोली, प्रचारक, गौतम घनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप वेळ 5:55

7218506446/7666749303/

3/6/2025 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker