बच्चू कडू यांचे अन्नत्याग; आंदोलनास राजेश टीकेत यांचा पाठिंबा
उपोषणातून जर सरकारनं दखल घेतली नाही तर मग वेगळ्या पद्धतीचे आंदोलन स्वीकाराव लागेल- बच्चू कडू

द फ्रेम न्यूज नेटवर्क
अमरावती : दि.८/०६/२०२६ प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन ते गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी जवळ आंदोलनास सुरुवात झाली शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी अन्य त्याग आंदोलनास सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अन्य त्याग आंदोलन थांबणार नाही असा निर्धारच बच्चू कडू यांनी केला आहे. या आंदोलनाची दखल शेतकरी नेते आज आंदोलनास पाठिंबा देत बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. तेव्हा माध्यमांशी बच्चू कडूंनी साधलेला संवाद तेव्हा ते म्हणाले की “राकेश टीकेत यांनी आंदोलनाची दखल घेऊन स्वतः फोन करून त्यांनी फोन केला आणि ते आज एक ते दोन वाजेपर्यंत येणार आहेत निश्चितच आम्हाला त्यांच्या येण्यामुळे बळ भेटणार आहे. शेतकऱ्याचा आवाज बुलंद होण्याची नोंदवण्याची शक्यता म्हणजे त्या इथे येऊन आता काय भूमिका घेतली ते माहित नाही परंतु त्यांच्या येण्यामुळे निश्चितच आम्हाला एक मोठा आधार झालेला आहे”
“शेतकऱ्यांचा विश्वासघात आम्ही कदापि करणार नाही माझ्या कडून तरी होऊ देणार नाही जेवढा पर्यंत शरीरात शक्ती आहे तो पर्यंत लढण्याची भूमिका आमची आहे.चांगल्या मार्गाने जर होत नसेल उपोषणातून जर सरकारनं दखल घेतली नाही तर मग वेगळ्या पद्धतीचे आंदोलन स्वीकाराव लागेल तशा प्रकारची बैठक आज किंवा उद्या आम्ही घेऊ कार्यकर्त्यांची निमित्त भूमिका घेऊ””गाव चुलबंद गाव किंवा गावात चुलत बंद राहील कोणत्या दिवशी स्वयंपाक करणार नाही जसं खांबोरा गाव आहे अशी चार-पाच गावचे सध्या आम्हाला मेसेज आलेले आहे मला वाटते हा शेतकऱ्यांचा विषय आहे मजुरांचा विषय आहे त्यांनी आता ते कसं पार करायचं आता आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण करतो आहे”
आता विषय आहे खरंतर या आंदोलनाचा आपण जर पाहिलं तर तीन बाजूला आम्ही विचार करतोय तर सरकारनं आमच्या बद्दल जे बोलले ते करावे आणि अन्याय करू नये जीवन साडेतीन हजार रुपये सोयाबीन विकावं लागत असेल तर हे काही व्यवस्थित नाहीये. पंधराशे रुपयात कोणाचं जगणं शक्यच नाही पण तो दोन पाय नसणारा दिव्यांग कसा जगत असेल त्याला सहा- सहा महिने पगार भेटत नाही तसेच सोयाबीन चार हजार रुपये विकावा लागतो हा मोठा अन्याय आणि मग या सगळ्याच्या विरोधात सरकारला जागृत करणे आणि शेतकऱ्याचे अस्तित्व टिकवणे शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचा अस्तित्व टिकवणे हा एक आमची दुसरी बाजू आहे तिसरा असा आहे का आम्ही काय मेलो नाही आहे आम्ही जिवंत आहोत हे जिवंत आहोत हे आंदोलनातून आम्हाला दाखवायचा आहे.
आणि शेतकऱ्याचा आवाज म्हणून उभा राहत आहे शेतकरी दिव्यांग मेनपाळ असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी असेल आमचे मच्छीमार असेल दूध व्यवसाय कसे या सगळ्यांसाठी आणि खास करून मजूर एमआरएस वर मजूर काम करत असताना आदिवासी पट्ट्यातील त्यांना तीनशे रुपये रोज दिवसभर आठ घंटे काम केल्यावर फक्त तीनशे रुपये हे वेट बिगारी आहे अशा या महत्त्वाच्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे तर हे आमचे जिवंत असण्याचा लक्षण आहे आणि त्यांचा आवाज मोठा व्हावा हा मी एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे त्याला कसा प्रतिसाद भेटतो हा जनतेचा विषय आहेसाठी तुम्ही लढाईत उतरलेल्या त्यांना काय आवाहन मला असं वाटतं की आम्ही काहीही राजकीय किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक लढले उपोषण करत नाही आहे
एकंदरीत आम्ही अशा पद्धतीची जर प्रकार होत असेल म्हणजे कर्जमाफीची घोषणा करायची द्यायची नाही.आणि अशा प्रकारच्या आता तुरीचे भाव कमी झाल्यानंतर राग येत नसेल तर उद्या आपल अस्तित्व संपणार शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून आम्ही जिवंत राहिलो पाहिजे त्याच अस्तित्व कायम राहिल पाहिजे यासाठी तरी सगळ्या शेतकरी मजुरांनी आपापल्या स्तरावर गावातून गावातून उठाव केला पाहिजे.
आंदोलन मला वाटते शेवटच्या टप्प्यामध्ये हा निर्णय घ्यावा लागेल सगळे मिळून सगळ्या संघटने मिळून निर्णय घ्यावा लागेल कारण शेतकरी संपावर येत्या काळात कसं जाता येईल पण आपली पिकू नये तुम्ही आज भाव जाहीर करतोय म्हणजे हमीभाव जाहीर करायचं २०% खरेदी करायचा नाही तर पेरण्या नुसार झालं ना आम्ही पेरून मेलो अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून संप हा एक मोठा हत्यार आहे तो सुद्धा वापरावे लागेल”