ताज्या बातम्यामहाराष्ट्रलेख
Trending

मानसाच्या कलेवर जातीचा अन्याय. ?

द फ्रेम न्यूज नेटवर्क

निसर्गाने या पृथ्वीतलावर दोनच जाती निर्माण केल्या, एक स्त्री एक पुरुष, पण यांच्या सोबत त्यांना जगण्यासाठी एक गुण सिदोरी म्हणून हवाली केली, तेव्हा त्याला जस्स जसे कळू लागले, तेव्हा तो त्या गुणाचा हळूहळू वापर करत उभा राहिला, मग कोणत्या मानसाच्या अंगात कोणती कला आहे हे,तो आपल्या कामा नुसार पुढे सादर करत आहे, जेव्हा ती कला प्रत्येकाला रुढ झाली तेव्हा त्याच कलेच्या नावाला कंलक लावल्या गेला, ज्यांच्याकडे ही कला आहे, त्या त्या कलेची जात तयार करण्यात आली आणि त्यांचा धर्म करण्यात आला.

जेव्हा मानुस पारतंत्र्यात वावरत होता तेव्हा त्या कलेचा मानसाचा तिरस्कार केल्या जात होता, आणि आजही आहे, पण जेव्हा हळूहळू मानसाला स्वातंत्र्याच्या काळात परिवर्तनाचे चाहूल लागले तेव्हा मानुस पुरातन आपण अंमलात आनलेली कला आणि तिला चिकटलेली जात ह्या दोन्ही गोष्टीला अंतर दिल्या गेले, आता त्या त्या जातीला लोककला म्हणून स्टेजवर बहुरुपी म्हणूननकल म्हणून सादर केल्या जात आहे.

आणि वरन असी होती आमची संस्कृती आणि ती संस्कृती आपण जपायला हवी, जेव्हा डॉ, बाबासाहेबाने जाती आणि त्यांच्या वर्तनुकीचा अभ्यास केला तेव्हा त्या कलेला फाटा फुटला,कला एक धंदा होता, पण क्षत्रियांचा माहार शुद्र अस्पृश्य ही कला नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले, ज्या ज्या कला आहेत त्या त्या कलेला स्टेजवर एक खुप सुंदर कला आहे,यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले, आणि त्या त्या कलेला पुरस्कार प्राप्त दिल्या जात आहेत,जर आपण त्या कलेची नकल सादर करतो तर मग आपण स्वतःतंत्रात ह्या कलेचे पुरस्कार प्राप्त व्येक्तीने हा मला पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या प्रमाणपत्र कास्ट व्हाॅलेडिटी का काढुन प्रमाणपत्र घेत नाहीत, किंव्हा काढत नाहीत, शासनाला तसी शिफारस करण्यासाठी अर्ज द्या.

नाहीत, शासनाला तसी शिफारस करण्यासाठी अर्ज दाखल करत नाहीत, पण त्या कलेकडे बोट करणे हे एक आपुलकीने अंमलात अनावयासी वाटते, पण स्वतः तिला जोपासने ही संस्कृती नाही का ? इथे प्रत्येक माणसाला कला आहे, ज्यांना ज्यांना कला नाही तरी तो तो जात आणि त्या जातीचा धर्म हा विषय ते ते जोपासत राहतात, यापेक्षा आपण दुसऱ्याच्या कलेची नकल करण्यापेक्षा आपल्या भारताच्या माहाराष्ट्रात जगावं कसं, क्रांती सुर्य माहात्मा जोतिबा फुले यांनी जेव्हा शिक्षणाचे दारउघडले,

तेव्हा शिक्षणा सोबत धंदा हातात असावा यासाठी ते प्रत्येक मुलाला घेऊन सुताराच्या घरी जाऊन या पोराला धंदा शिकवा, कुंभाराच्या घरी जाऊन या पोराला धंदा शिकवा, ज्यांना ज्यांना ज्या धंद्याची आवड असेल त्यांना त्यांना धंद्याचे प्रशिक्षण देण्यात आले, कारणं हे जिवन जगण्याची कला आहे,डॉ, बाबासाहेब लाहान होते तेव्हा ते एका नाव्ह्च्या दुकानात गेले होते, तेव्हा त्यांना जात विचारली त्या भिमरावांनी सुभेदार रामजी माहार आहे, तर नाव्ही म्हणतो तुझ्यापेक्षा हेले भादरीन पण तुझे केंस कापणार नाही, दलित मित्र नामदेव व्हटकर हे हाज्यामत करण्यासाठी बसलेले होते, आर्धी दाढी झाली, तेव्हा नाव्ही त्यांना जात विचारली ते म्हणाले दलित चांभार आहे, तर त्यांचा आर्धा गाल कापला होता, म्हणुन डॉ, बाबासाहेबाने सांगितले की तुम्ही शहराकडे चला तिथे तुम्हाला कोणताही धंदा करण्यासाठी मनाई कुणी करणार नाही,आज कित्येक धंद्याच्या कलेचे परिवर्तन घडवून आले आहे, तेव्हा कलेचा आणि त्या कलेच्या जातीचा घृणास्पद वागणूक मिळत होती.

आता त्यांची नक्कल करून आमची संस्कृती असी होती हे सादरीकरण करण्यात येत आहे, मग या कलेवर आपण अन्याय करत आहोत की नाही , तेव्हा भिमाबाई, सुभेदार रामजी , माता रमाबाई, माता सविताबाई हे कुटुंब जर जन्माला आले नसते तर ह्या भारताच्या कल

लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ / ८६६६७४९३०३ दि,१०,२,२०२५वेळ १०,३०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button